९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय | Sthir jivan aani nagari sanskruti

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती प्रश्न आणि उत्तरे
Admin

 ९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती 


९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय | Sthir jivan aani nagari sanskruti

९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय | Sthir jivan aani nagari sanskruti 



स्वाध्याय

 

प्र.१.     पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे तीन गट शोधा व से संबंधित घटकांपुढे लिहा .



९. स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती स्वाध्याय | Sthir jivan aani nagari sanskruti


(अ) दगडाची हत्यारे अश्म युग

(आ) ताब्याची हत्यारे च इतर वस्तू ताम्र युग

(इ) लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोह युग

 


 प्र.    पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा .


(अ)(१) तांबे (२) सोने (३) लोखंड

उत्तर: १) सोने २) तांबे ३) लोखंड



 (आ) (१) ताम्रयुग (२) लोहयुग (३) अश्मयुग

उत्तर: १ ) अश्मयुग २) ताम्रयुग ३) लोहयुग

 

 

प्र. ३. पुढील घटनांचे परिणाम लिहा .


(अ) तांबे या धातूचा शोध :

उत्तर: मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले.

 

(अ)        चाकाचा शोध

उत्तर: मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणत तयार करता आली व व्यापार वाढला.

 

(आ)     लिपीचे ज्ञान

उत्तर: व्यापाऱ्याच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली .

 

प्र.४ टिपा लिहा .


(अ)       धातूचा वापर

उत्तर: 

        मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूंच्या वापरावरून ख्रिश्चन  ठोमसेन या अभ्यासकाने कालखंडाची  अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणवर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोह्युग असे म्हणतात.



(आ) नागरी समाजव्यवस्था

उत्तर:

                व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागैर संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख करणा होते. परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषिसंस्कृतीवर आधारलेला होता. कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कुतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामुहिक आचार आणी उत्सव यांना अधिक महत्व मिळाले. अनेक नगरमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातांत एकवटले.पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद, ही दोन्ही पडे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती.

 


मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.



मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती
स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 2 swadhya
Sthir jivan aani nagari sanskruti questions and answers
Sthir jivan aani nagari sanskruti 5vi swadhyay

 


THANK YOU…!



Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.